Nirop Ghetana Marathi Nibandh:- मित्रांनो आज आपण बाप्पा निरोप घेताना वर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.
भारत हा असा देश आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात गणेश उत्सव याबद्दल तर आपण निबंध बघितलाच आहे जेव्हा गणपती बाप्पांचे आगमन होते तेव्हा घरोघरी आनंदाचे वातावरण असते.”Nirop Ghetana Marathi Nibandh”
Contents
Nirop Ghetana Marathi Nibandh
गणेशोत्सव हा सण सर्व भारतात साजरा केला जातो पण मुख्यत्वे हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोगणेशाचे आगमन झाल्यानंतर घरोघरी व मंडळांमध्ये मोठ्या आनंदाच्या भरात त्यांची आरती केली जाते .
घरी गणपती बसतात ते प्रामुख्याने दीड व पाच दिवसांचे असतात किंवा ते दहा दिवसांचे देखील असतात मंडळांचे गणपती हे देखील पाच आणि दहा दिवसांचे असतात गणपती बसवल्यावर त्याची आरती सकाळी व संध्याकाळी केली जाते देवाची मनोभावे सेवा ही या दहा दिवसांमध्ये केली जाते .
लोक मोठ्या आनंदाने त्याची सेवा करतात परंतु जेव्हा बाप्पा विसर्जनाची वेळ येते तेव्हा मात्र असे वाटते की कोणीतरी आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा घटक काढून घेत आहे ज्या दिवशी बाप्पाचे विसर्जन होते त्या दिवसाला अनंत चतुर्थी असे म्हणतात या दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते .
मोठ्या जल्लोषात आणि आनंददायी वातावरणात ढोल-ताशांच्या गजरात मोठ मोठ्या आवाजात गर्जना देऊन संपूर्ण शहरभर मंडळ यांची रॅली काढली जाते जेव्हा बाप्पांचे विसर्जन होते तेव्हा त्याच्या अगोदर बाप्पाची आरती केली जाते.
्यानंतर देवाच्या पायावर नतमस्तक होऊन सर्व भाविक आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतात आणि आपल्या मनातील मागने आपले देवाजवळ मागतात लहान मुलांचे तर डोळेच भरून येतात जेव्हा बाप्पा येतो तेव्हा त्यांच्या आनंद गगनात मावेनासा होतो ते खूप खुश असतात .
बाप्पा निरोप घेताना निबंध मराठी मध्ये
पण जेव्हा गणेशाचे विसर्जनाची वेळ येते तेव्हा ती खूप रडत आणि बाप्पाला न जाण्याची विनंती करतात गणपती बाप्पाचे विसर्जन हा क्षण खुपच भावनिक वाटतो. पण विसर्जना बरोबरच ते आपल्या बापाला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने बाप्पाला अलविदा करतात .
काहीजण गणपती बाप्पांचे विसर्जन हे घरच्या घरीच करतात. परंतु गेली दोन वर्षांपासून गणेश विसर्जनाचा जो आनंद आहे हा कविड-१९ मूळ हिरावून घेतल्या सारखं झालं आहे . सरकारने घालून दिलेल्या नियमन प्रमाणे गणेश उत्त्सव साजरा केला जात आहे .“Nirop Ghetana Marathi Nibandh”
आपल्या गणेशाचे विसर्जन करते वेळी त्यांचे विसर्जन हे कृत्रिम तलावात करणे हे आपली साठी पर्यावरण पूरक ठरणार आहे तसेच इको फ्रेंडली गणेश मूर्तीचे विसर्जन करणे हे पर्यावरण पुरकठरणार आहे. आपण जर सर्व नियमांचे पालन केले तर यामुळे आपल्यावर येणारे फुडील कोरोना चे संकटं टाळता येईल.
Nirop Ghetana Marathi Nibandh
तर मित्रांनो तुम्हाला “Nirop Ghetana Marathi Nibandh” हा मराठी निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे गणेश चतुर्थी वर निबंध मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठूम कॉपी केल्यास आम्ही घेत नाही. इमेल – pawarshubham66@gmail.com
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.
खाली “निघताना (नि:रोप घेताना)” या विषयावर एक सुंदर, भावनात्मक आणि शालेय निबंध मराठीत दिला आहे. याचा उपयोग तुम्ही शाळेतील निबंध, भाषण किंवा लेखनस्पर्धेसाठी करू शकता.
✨ नि:रोप घेताना – मराठी निबंध
प्रस्तावना:
शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर, मित्रांची संगत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि असंख्य आठवणींनी भरलेलं एक अविस्मरणीय जग. पण एक दिवस असा येतो, जेव्हा हे सर्व मागे सोडून, हसत्या-हसत्या डोळ्यात पाणी घेऊन आपण शाळेचा नि:रोप (निघताना) घेतो.
मुख्य भाग:
आज मी शाळेतून शेवटचं पाऊल टाकताना मनात खूप भावना एकत्र येत आहेत. पहिल्या दिवशी आईच्या हाताला धरून शाळेत आलो होतो, आणि आज मित्रांच्या मिठीतून निघतोय. शाळेच्या घंटा, वर्गखोल्यांचा गोंगाट, मधल्या सुट्टीतले डबे वाटून खाणे – हे सर्व आता फक्त आठवणीत उरणार आहे.
शिक्षकांनी दिलेले धडे, शिस्त, संस्कार आणि प्रेम – याची आठवण आयुष्यभर राहील. त्यांनी आम्हाला केवळ पुस्तकी ज्ञानच नाही, तर जीवन जगण्याचं बळ दिलं. मित्रांबरोबर केलेली धम्माल, खेळाच्या मैदानातील जल्लोष, स्पर्धांतील सहभाग – या प्रत्येक क्षणाला आज डोळ्यांत पाणी येतंय.
शेवट:
नि:रोप हा शेवट नसतो, तर नवीन प्रवासाची सुरुवात असते. शाळेने दिलेली शिकवण सोबत घेऊन, आम्ही आता आयुष्याच्या नव्या वाटेवर निघतोय. ही शाळा, हे वर्ग, हे मित्र, हे शिक्षक – हे सर्व आमच्या आठवणींच्या कपाटात कायमचं जपून ठेवू.
शाळा म्हणजे फक्त इमारत नाही – ती आपल्या मनाची गुरुकुल आहे.
नि:रोप घेताना डोळ्यात पाणी, पण मनात कृतज्ञतेचा सागर आहे.
आपल्याला या निबंधाचे भाषणरूप, कविता रूप किंवा सजवलेले प्रोजेक्ट फॉर्म हवे असल्यास, मी ते तयार करून देऊ शकतो. सांगू का?