चंद्रराव मोऱ्यांचे पारिपत्य

शिवरायांनी मोंगलांशी संधान बांधल्याचे समजताच आदिलशाहने शहाजीराजांना कैदेतून मुक्त केले. आपण शहाजीला कपटाने अटक करून त्याचा अपमान केला आहे. अशा

Read more

सुमेधा व सोमवंत यांची कथा

विदर्भ नावाच्या नगरात ‘वेदमित्र’ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. वेदमित्राला ‘सुमेधा’ नावाचा मुलगा होता. ‘सारस्वत’ नावाचा ब्राह्मण वेदमित्राचा जिवलग मित्र

Read more

श्रीहरीची सोन्याची द्वारका

जे लोक द्वारकेला जाऊन गोमती नदीत स्नान करतात आणि श्रीकृष्णाचे दर्शन घेतात, ते आपल्या कुलासहीत वैकुंठात जातात. जो मनुष्य संकटकाळी

Read more

निर्मळचा श्री विमलेश्वर महादेव

श्री ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. तिचे रक्षण, पालनपोषण व्यवस्थित व्हावे म्हणून श्री विष्णूने दशावतार धारण केले. अशा या अवतारात भगवान

Read more

महादेव ज्योतिरूपाने राहिले तेच हे स्थान भीमाशंकर

बारा ज्योर्तिलिंगापैकी एक क्षेत्र म्हणून भीमाशंकर ओळखले जाते. हे क्षेत्र पुणे जिल्ह्यात आंबेगाव, पेहा व खेड तालुका यांच्या सीमेवर सह्याद्रीत

Read more

शिवरायांना छत्रसिंहासन का नसावे?

शेकडो वर्षे हिंदुस्थानातील जनतेवर अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती करणाऱ्या धर्मपिसाट परकीय महासत्तांना शिवरायांनी शक्तीने व युक्तीने तोंड देऊन, त्यांच्या कचाट्यातून

Read more

शिवरायांची गुरुनिष्ठा

एकदा समर्थ रामदास महाबळेश्वरात असताना शिवाजी महाराज त्यांच्या दर्शनासाठी येत असल्याचे त्यांना समजले. समर्थांनी शिवरायांच्या गुरुनिष्ठेची परीक्षा पाहण्याचे ठरविले. ते

Read more

शिवाचे महान क्षेत्र त्र्यंबकेश्वर

नाशिक जिल्ह्यात नाशिकहून १८ मैलावर ब्रह्मगिरी पर्वत असून तो सह्याद्री पर्वत शृंखलेत आहे. या पर्वताच्या पायथ्याशी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगर

Read more

शिव समर्थ भेट

एकदा जिजामाता शिवरायांना म्हणाल्या. “अरे शिवबा, रामदास गोसावींच्या दर्शनाला तू. केव्हा जाणार? गडावर येणारा प्रत्येक जण त्या रामदासांची कीर्ती सांगत

Read more

बाजी घोरपड्यास अल्लाकडे पाठविले

शहाजीराजांच्या अपघाती मृत्युमुळे राजगड अद्यापही दुःखात होता. त्याच वेळी मोंगल सरदार जसवंत सिंहाने कोंढाणा किल्ल्यावर चाल केली. तो किल्ल्याला वेढा

Read more
error: