Vajreshwari mandir | वज्रेश्वरी देवी मंदिर
हे मंदिर ठाणे व मुंबई पासून जवळपास दीड तासांच्या अंतरावर आहे तर वाडा तालुक्यापासून अर्धा तास ते चाळीस मिनिटाच्या अंतरावर आहे.
नवसाला पावणारी vajreshwari mandir म्हणजे महाराष्ट्रातल्या देवीच्या महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक आहे. कारण vajreshwari aai ही अनेकांची कुलदेवता देखील आहे.
वज्रेश्वरी देवीचे हे मंदिर खूप जुन्या काळापासून अस्तित्वात आहे. हे मदिर म्हणजे पारंपरिक आणि सुंदर वास्तुशिल्पाच एक उदाहरणच आहे. वज्रेश्वरी हे मंदिर आपल्याला जुन्या स्थापत्यकलेची वैशिष्ट्ये दाखवते.जुन्या कथानुसर हे मंदिर जवळ असलेल्या ‘वडवली’ गावात होते. पुढे काळानुसार ‘वडवली’ हे नाव मागे पडून वज्रेश्वरी असे म्हणून समाजात ओळखू जाऊ लागले.
वज्रेश्वरीचे देवीचे मंदिर पूर्वी गुंज येथे होते. पोर्तुगीजांनी ते उध्वस्त केल्यानंतर ते वडवली येथे हलविण्यात आले.
वज्रेश्वरी मंदिर इतिहास । history of vajreshwar mandir
जुन्या कथेंनुसार काळीकुट नावाच्या राक्षसाने मंदिराजवळच्या या प्रदेशमधील ऋषी, तपस्वी आणि माणसांना त्रास दिला तसेच त्याने देवतांच्या विरुद्ध युद्ध करण्याचा प्रयत्न केला. चिंता करून गुरू वशिष्ठांच्या नेतृत्वाखाली देव आणि ऋषींनी देवीला प्रसन्न करण्यासाठी एक यज्ञ केला. देवी त्या ठिकाणी प्रकट झाली आणि राक्षसांना मारले. त्यानंतर प्रभू श्रीरामाने विनंती केली की देवी वडवली प्रदेशात राहून vajreshwari devi या नावाने ओळखली जावी. अशा प्रकारे या प्रदेशात वज्रेश्वरी देवीच्या मंदिराची स्थापना झाली.
तसेच 1739 च्या दरम्यान चिमाजी अप्पा जे बाजीराव पेशवे यांचे धाकटे होते त्यांनी पोर्तुगीजांच्या कब्जा असलेला वसईचा किल्ला स्वारी करून जिंकण्यासाठी जाताना वडवली येथील प्रदेशात मुक्कामासाठी थांबले होते. हा किल्ला जिंकण्यासाठी खूप खातहीन होता कारंण तीन वर्षांच्या युद्धानंतरही हा किल्ला जिंकता आला नव्हता.
म्हणून चिमाजी अप्पांनी त्यानंतर vajreshwari devi ला नवस केला कि त्त्यांनी हा किल्ला जिंकला आणि पोर्तुगीजांना मात देऊन हि मोहीम जिंकली तर ते vajreshwari mandir येथे बांधतील. त्यानंतर १६ मे रोजी चिमाजी अप्पांची हि वसई ची मोहीम चिमाजी अप्पांनी आपल्या अंगभूत कौशल्य आणि भरपूर शौर्याने आणि vajreshwari mata च्या आशीर्वादाने मोहीम यशस्वी करून पोर्तुगीजांना पराभूत केले.
त्यानंतर चिमाजी अप्पांनी आपल्या या यशस्वी मोहिमेचे श्रेय आई वज्रेश्वरी मातेला देत आनंद साजराकेला आणि वज्रेश्वरी देवीसमोर घेतलेला नवस पूर्ण करण्यासाठी चिमाजी अप्पांनी वज्रेश्वरी देवीचे भव्य vajreshwari mandir बांधण्याची दिली
Architecture of vajreshwari mandir | वज्रेश्वरी मंदिराची बांधणी
वज्रेश्वरी मंदिर उंचावर असल्याने मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढून जावे लागते. मंदिराचे बांधकाम दगडाचे त्यामध्ये सभामंडप, गाभारा आणि मुख्य गाभारा हे सर्व दगडाचे बनवले गेले आहे.
चिमाजी अप्पांनी बांधलेल्या या मंदिराच्या सभोवती तटबंदी आणि बुरुज आहेत. हा असे म्हणतात ह्या मंदिराची वास्तू ही वसई किल्ल्यासोबत मिळतीजुळती आहे. त्यामुळे मंदिराकडे जाताना आपल्याला आपण एखाद्या किल्ल्याकडे निघालो आहोत असं वाटत.
Vajreshwari aai मंदिरातील वज्रेश्वरी देवीच्या हातात एक गदा आहे. आणि vajreshwari devi च्या मूर्तीच्या उजव्या बाजूस रेणुका माता तर डाव्या बाजूस कालिका माता यांच्या मूर्ती आहेत.
Vajreshwari mandir Celebration, festivals & Function | मंदिर उत्सव
चैत्र या हिंदू महिन्याच्या पंधरवड्याच्या पहिल्या दिवसापासून राम नवमीच्या नवव्या दिवसापर्यंत आणि नंतरच्या पहिल्या दिवसापासून मंदिरात नवरात्री साजरी केली जाते. अश्विन या महिन्यात सुद्धा नवरात्री व दहाव्या दिवशी दिवस विजयादशमी साजरी केली जाते
चैत्र महिन्यातील अमावस्येला देवी वज्रेश्वरीच्या उत्सवासाठी जत्रा भरते. अमावस्येच्या पंधरवड्याच्या 14 व्या दिवशी देवीची पूजा करतात आणि या जत्रेची सुरुवात करतात. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी देवीची पालखी घेऊन भव्य मिरवणूक काढली जाते
या उत्सवाचे कीर्तनकार व प्रवचनकार यांच्याद्वारे समाजाचे प्रबोधन करण्याचे काम हे मंदिराचे व्यवस्थापन मंडळ करतआहे.
मंदिरत अजूनही खूप प्रकारचे उत्सव आणि सण साजरे करतात. त्यातील काही सण म्हणजे दिवाळी, हनुमान जयंती, शिव जयंती इत्यादी प्रकारचे हे सण आहेत.
Other places to visit | मंदिराजवळील इतर प्रसिद्ध ठिकाणे
Akloli kund | अकलोली कुंड
Vahreshwari mandir च्या परिसरातील गणेशपुरी आणि अकलोली या ठिकाणांवर असलेली गरम पाण्याची कुंडे ही भाविकांचे आणि पर्यटकांचे तसेच रुग्णांचेही आकर्षण आहे. येथील हे उष्ण झऱ्यांचे प्रमाण हे या शहराला खरोखर अद्वितीय बनवते.
हे vajreshwari kund हे vajreshwari mandir पासून जवळपास 1 किलोमीटर अंतरावर अकलोली आहे जेथे जवळपास 5 फूट खोल टाक्यांमध्ये सात गरम कुंड आहेत. या गरम पाण्याच्या झऱ्यांमुळे विविध त्वचारोग आणि आजार यांच्यावर उपचार होऊन ते बरे होतात असे सांगितले जाते.
अकलोलीचे हे कुंड नेहमी पाण्याने भरलेले असतात. हे पाणी जमिनीतून येत असल्यामुळे आणि सतत वाहणारे पाणी असल्याने स्वच्छ असते त्यामुळे या Vajreshwari kund मध्ये खूप लोक आंघोळ करतात.
टीप : काही कुंडांमधील पाणी हे इतर कुंडांच्या मानाने जास्त गरम असते म्हणून पाण्यात उतरण्यागोदर पाण्याचे तापमान एकदा पाय बुडवून नक्की पहावे खासकरून skin sensitive असलेल्या लोकांनी.
Ganeshpuri | गणेशपुर
Vajreshwari mandir पासून जवळपास दोन किमी असलेले गणेशपुरी हे गाव खूप साऱ्या मंदिरांनी भरलेले आहे. येथे नित्यानंद मंदिर आहे जे नित्यानंद महाराजांचं आहे त्यांनी 1961 मध्ये या ठिकाणी समाधी घेतली.
या मंदिराची बांधणी ही संगमरवरी दगड आणि ग्रॅनाइट पासून केली गेली आहे त्यामुळे हे मंदिर बघताना मंदिर बनवणाऱ्या सुंदर रचनेचा आणि कल्पकतेचा अंदाज येतो.
मंदिराजवळ तीन गरम पाण्याच्या पाण्याचे कुंड आहेत
Vajreshwari Devi च मंदिर आणि तेथील तिच्या गरम पाण्याच्या vajreshwari kund सह, अशा ठिकाणांपैकी एक आहे जिथे यात्रेकरू आणि शनिवार व रविवार खरोखर आणि शांततेने एकत्र राहू शकतात. आणि ते सहसा करतात, कधीकधी त्याच गरम पाण्याच्या टाकीत. वज्रेश्वरीचे आयोजन तत्व म्हणजे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मंदिरात पाठवणे.
Vajreshwari temple timings
1. मंदिर उघडणे व पहिली आरती : सकाळी 5:30 वाजता
2. देवीची आरती व पूजा :सकाळी 11:15 वाजता
3. नैवेद्य दाखवण्याची वेळ : सकाळी 11:3 वाजता ते 12:00 वाजेपर्यंत
4. सायंकाळची पूजा : संध्याकाळी 7:00 वाजता
5. संध्याकाळची आरती : संध्याकाळी 8:15 वाजता
6. दीन समाप्ती पूजा आणि मंदिर बंद वेळ : रात्री 9:00वाजता
Vajreshwari temple contact number
Shree Vajreshwari Yogini Devi Sansthan
Vajreshwari, Taluka Bhiwandi, Dist. Palghar
Contact Numbers Vajreshwari – (02522) 261249 / 261500
Places to see in Vajreshwari :-
- Vajreshwari Temple
- Akloli Kund
- Shri Gurudev Ashram
- Parshuram Mandir
- Nityanand Mandir
The Vajreshwari Temple, also known as Shree Vajreshwari Yogini Devi Mandir, is a revered Hindu shrine dedicated to Goddess Vajreshwari, a fierce manifestation of Goddess Parvati. Situated in the town of Vajreshwari in Thane district, Maharashtra, the temple holds significant historical and spiritual importance.
🛕 Historical Significance
The temple was constructed in 1739 by Chimaji Appa, the younger brother and military commander of Peshwa Baji Rao I. After a prolonged campaign against the Portuguese, culminating in the capture of the Bassein Fort (now Vasai Fort), Chimaji Appa fulfilled his vow to build a temple dedicated to Goddess Vajreshwari as a gesture of gratitude for his victory.
Originally, the temple was located in Gunj, approximately 8 km north of its current location. However, it was relocated to Vadvali (now Vajreshwari) after its destruction by the Portuguese.
🏞️ Location & Architecture
The temple is perched atop the Mandagiri hillock, formed from volcanic activity, and is surrounded by scenic hills. It is approximately 75 km from Mumbai and lies near the banks of the Tansa River.
Architecturally, the temple resembles the Bassein Fort, featuring a Nagarkhana (drum house) at the main entrance and fortified stone walls. Devotees ascend 52 stone steps to reach the main shrine, where a golden tortoise, representing Lord Vishnu’s Kurma avatar, is carved and worshipped.
🌊 Hot Springs & Legends
The region around Vajreshwari is renowned for its numerous hot water springs, known as “kundas,” believed to possess healing properties. According to legend, these springs emerged from the blood of demons slain by Goddess Vajreshwari. Scientifically, their presence is attributed to the area’s volcanic geology.
📅 Festivals & Rituals
The temple is a hub of religious activity, especially during:
-
Navaratri: Celebrated twice a year, in the Hindu months of Chaitra (March-April) and Ashvin (September-October).
-
Ram Navami: Marking the birth of Lord Rama.
-
Vaisakha: On the first day, a ceremonial procession (Palkhi) carrying the deity’s image is conducted.
🧭 Visiting Vajreshwari
From Ranchi, Jharkhand:
-
By Air: Fly from Birsa Munda Airport (Ranchi) to Chhatrapati Shivaji Maharaj International Airport (Mumbai).
-
By Train: Take a train from Ranchi to Mumbai; then proceed to Vasai Road or Virar stations.
From Mumbai:
-
By Road: Vajreshwari is about 75 km from Mumbai.
-
By Train: Travel to Vasai Road or Virar stations, then take local transport to the temple.
🏨 Accommodation
The town offers various lodging options, including Dharamshalas and private lodges equipped with essential amenities, catering to pilgrims and tourists alike.